व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व

व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व माधव नारायण घुले व्यक्तित्व ही निसर्गाची देणगी आहे. प्रत्येक सजीव प्राण्याला व्यक्तित्व असते. कुत्र्या-मांजरालाही व्यक्तित्व आहे पण त्यांच्या बाबतीत व्यक्तिमत्व हा शब्द वापरता येत नाही. गोरा रंग, सुडौल बांधा, धिप्पाड शरीरयष्टी, आकर्षक-प्रसन्न चेहरा असणा-या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुरेख आहे असे आपण सामान्यपणे म्हणतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने बाह्य दर्शानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवणे चूक होय. …

चित् व चित्त शब्दांचे अर्थ आणि चित्तपावन अथवा चित्त्पावन शब्दाची भ्रांती

आपल्या पूर्वजांचे मन, त्यांची विचारप्रणाली व बुद्धी (चित्) शुद्ध (पावन) असल्याने त्यांना चित्पावन हे संस्कृत संबोधन प्राप्त झाले. पंधराव्या शतकात सांख्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणारे श्री गणेशदीक्षित भावे, महान ज्योतिषी नृसिंहभट्ट व दादाभाई, ‘माझा प्रवास’ लिहिणारे विष्णूभटजी गोडसे यांच्या सारख्या कित्येक संस्कृत भाषातज्ञांनी तसेच पेशवे, त्यांचे सरदार व अधिका-यांनीही आपल्या जातीचे नाव चित्पावन असेच नमूद केले आहे. …

ब्राह्मण संघटन – काळाची गरज

ब्राह्मण संघटन – काळाची गरज – माधव घुले प्रस्तुत लेखाच्या शीर्षकातील प्रत्येल शब्दामध्ये फार मोठा अर्थ भरला आहे. ब्राह्मण या शब्दाच्या अनेक व्याख्या, संज्ञा, व्युत्पती यावर वर्षानुवर्ष कृतीहीन चर्चा व त्यावरून शब्दच्छल करण्यापेक्षा ज्ञानार्जन आणि ज्ञानदान हे ज्यांचे ब्रीद आहे, हाच ज्याचा धर्म आहे आणि हेच ज्यांचे जीवन आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. अर्थातच कालानुरूप होणारे …

सूर्योपासना – अरुण दत्तात्रय जोग

सूर्योपासना -अरुण दत्तात्रय जोग उत्तरायण ! प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी उतरायाणाचे महत्व ओळखले होते. महाभारतातील पितामह भीष्मांचे शरपंजरी पडून प्राणत्यागासाठी उतारायणाची सुरुवात होण्याची वाट पाहणे असो किंवा वैदिक काळापासून उपनयांसाठी उत्तरायणाचाच काळ निवडणे असो; उत्तरायणात प्राणाचे उन्न्यन होण्यासाठी असणारा अनुकूल काळ किंवा उपनयनासाठी (विद्याभास गुरूगृही सुरु करणेच्या संस्कारासाठी) उत्तरायण काळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. उत्तरायण !! …

ब्राम्हण समाज – एक चिंतन – श्रीराम घैसास

वेचक-वेधक ब्राम्हण समाज – एक चिंतन – श्रीराम गैसास आजचा ब्राम्हण समाज आधुनिकता व परंपरा यांची सुयोग्य सांगड कशी घालावी याबाबत गोंधळलेल्या परिस्थितीत असावा असे वाटते. अर्थातच आजच्या काळातील घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत की ब्राम्हणच काय, समाजातीलच सर्व लोक आज संभ्रमित झाले आहेत. ही बाब आपणच आपल्याला जेव्हां त्रयस्थ अथवा दूरस्थ नजरेने बघू लागतो …

संस्कार आणि आदर्श सांप्रत काळाची गरज

वेचक-वेधक संस्कार आणि आदर्श सांप्रत काळाची गरज – सौ. पुष्पा दीक्षित तेजःस्पर्शाने दूर होई अंधार जसा मुळांचा वृक्षा असे आधार मना घडवी संस्कार संस्कार ही एक दृश्य संकल्पना आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीतून व्यक्त होत असते. एखाद्या प्रथमदर्शनातच त्या व्यक्तीचा वक्तशीरपणा, आदाब, संघभावना समाजाच्या मनावर ठसा उमटवून जाते. संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे …

पहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा

वेचक-वेधक पहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा प्रा. प्रराग वैद्य दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मी आणि अमरावतीचे श्रीधर जोशी मोटरसायकलीवरून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, राजस्थान या चार राज्यांचा पंधरा दिवसात साधारणतः ५५०० किलोमीटर प्रवास करून आलो. या प्रवासात मध्यप्रदेशातील छिंदवाडा – पंचामढीचे सुंदर डोंगरघाट, ओंकारेश्वाराचे ज्योतिर्लिंग नि नर्मदेचे विस्तीर्ण पात्र, उज्जैनचे ज्योतिर्लिंगस्थान नि कृष्णकालीन पवित्रम …

भावनांक – रणजित करंदीकर

वेचक-वेधक भावनांक रणजित करंदीकर आपण बहुतेक सर्वजण स्वतःबद्दल बोलत राहतो. आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आपला स्वभाव, आपली मुले, आपण मिळवलेल्या गोष्टी, आपल्या कामात आपण कसे निष्णात आहोत, आपला भूतकाळ, आपल्याला नशिबाची साथ कशी मिळाली नाही तरीही……वगैरे वगैरे अशा आपल्यासंबंधीच्या अनेक गोष्टींवर आपण तासनतास बोलतो. त्याचवेळी दुस-यांच्या कुचेष्ट्ता करणे, त्यांच्यातील दोष वारंवार बोलून दाखवणे, स्वतः मोठे …

भारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे

वेचक-वेधक भारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे जन्म – १८४६ मृत्यू – १९०५ आपल्या मराठी मातीत अनेक प्रकारची पिके उगवतात आणि त्यातच एक भर म्हणजे – “स्वाभिमान”, गेली अनेक शतके ही मराठी माती याची साक्ष आहे. थेट ज्ञानेश्वरांपासून …… समर्थ रामदास…. वासुदेव बळवंत फडके…. बाळ गंगाधर टिळक ….. वगैरे वगैरे. वर्षे …

युवोन्मेष – कौस्तुभ लेले

वेचक-वेधक युवोन्मेष – कौस्तुभ लेले आपल्या नवीन मित्र-मैत्रिणींना ‘युवोन्मेष’ची ओळख करून देताना आपल्याला ह्या गोष्टींचे भान ठेवायला हवं, की हा तरुणांचा संघ टवाळकीसाठी नाही, राजकीय हेतूसाठी नाही. केवळ आजच्या दिवसेंदिवस खालावत जाणा-या सामाजिक परिस्थितीत नैतिक अधःपतनात, आपल्या प्राधान्यानी ज्ञातीच्या कल्याणासाठी झटणार आहोत. एक गोष्ट सहज लक्षात येते की अजूनही कोकणस्थ ब्राम्हण, समाजातील इतर घटकांपेक्षा सरस …